जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे
expiry date 1 दिवसाची
जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते
जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते
लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expiry होते आणि फेकून दिली जाते.
वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही तोपर्यंत जवळचे पाणी चालते..
धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते
जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते…
जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते – expiry date शेकडो वर्षे
जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात तिथे ते हजारो वर्षा पूर्वी भूगर्भात साठलेले असते तरीही ते चालते..
एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धीमतेवर ठरवली जाते…😢
पाणी जपून वापरा, नाहीतर आपले विचारच आपला घात करतील…
जल है तो कल है. कृपया फक्त वाचून डिलिट करून नका. तर संपर्कातील नातेवाईक, मित्रपरिवार सर्वांना पाठवावे. हि आग्रहाची विनंती