🔴 कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
🔴 नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ..
बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.
कारण…
शांत पडणाऱ्या
पावसामुळे शेती पिकते, अतिवृष्टीमुळे नाही…
🔴वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
निवड आपली आहे..”
🔴कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
🔴डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्…
भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
🔴जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे,.
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
🔴मोर नाचताना सुद्धा रडतो…
आणि…
राजहंस मरताना सुद्धा गातो…
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…
आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
🔴किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही.
😊म्हणून नेहमी आनंदी राहा
मला हि पोस्ट आवडली म्हणुन मि खास लोकांना पाठवत आहे..
👌जगातील सर्वात सुंदर आपलं जिवन (आयुष्य )आहे
”आयुष्यात कितीही चांगली कर्म करा”…
“कौतुक हे स्मशानातच होतं”
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दु:खही आहे,
दुस-याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसू नका आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवण्याचा प्रयत्न करा !
!! जगी सर्व सुखी असा कोण आहे !!
!! विचारी मना तूच शोधुनी पाहे !!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अंतरमनात💓कितीही संघर्ष असला तरी,
चेहर्यावर हास्य😊दाखविणे हाच,
जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय….👍